IIT बॉम्बे मध्ये “या” रिक्त पदांची भरती | IIT Bombay Bharti 2024.
IIT बॉम्बे मध्ये “या” रिक्त पदांची भरती : भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई ( IIT Bombay) मध्ये रिक्त पदांची भरती ची जाहिरात प्रकाशित झाली आहे. या जाहिराती नुसार प्रकल्प सहाय्यक पदासाठी 1 रिक्त जागा भरायची आहे. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहेत. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख हि 19 फेब्रुवारी 2024 आहे. या जाहिराती साठी नोकरीचे ठिकाण हे मुंबई येथे आहे. तसेच उमेदवार साठी लागणारी सर्व सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे. जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही आयआयटी मुंबईच्या च्या अधिकृत वेबसाईट वर भेट द्यावी

Indian Institute Of Technology Bomby Bharti 2024 : IIT Bombay ( Indian Institute Of Technology Bomby) has declared new recruitment notification for the post of Project Assistant there are total post of 01 vacancies are available. Interested and eligible candidates can apply application form online mode. Given mentioned link below before the last date. The last date for apply 19 March 2024. For more information about IIT Bombay Bharti 2024. Visit our website.
IIT बॉम्बे मध्ये “या” रिक्त पदांची भरती ची सविस्तर माहिती:
- पद संख्या :- 01
- पदाचे नाव :- प्रकल्प सहाय्यक
- शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे.
- नोकरीचे ठिकाण :- मुंबई
- अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 मार्च 2024.
IIT बॉम्बे मध्ये “या” रिक्त पदांची भरती ची पद संख्या आणि पदाचे नाव:
पदाचे नाव | पद संख्या |
प्रकल्प सहाय्यक | 01 |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्रकल्प सहाय्यक | BA/ Bsc / Bcom/ BBA Or equivalent degree. |
पदाचे नाव | वेतन श्रेणी |
प्रकल्प साहाय्यक | 14,400 ते 31,200 + 3125.00 |
- जाहिराती नुसार उमेदवार ने अर्ज करण्या आधी वरील जाहिरात सविस्तर वाचावी.
- उमेदवाराला या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवार हा अर्ज खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून करू शकतो.
- अर्ज मध्ये उमेदवाराची अपूर्ण माहिती असल्यास आपला अर्ज स्वीकारल्या जाणार नाही.
- अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 फेब्रुवारी 2024 आहे.
अजून माहिती साठी तुम्ही आयआयटी मुंबईच्या अधिकृत वेबसाईट वर भेट देऊ शकता.आणि PDF फाईल चेक करू शकता.
आयआयटी मुंबई ची अधिकृत वेबसाईट:
आयआयटी मुंबई ची PDF
जाहिराती संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही हि सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. ही सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल.आणि अशाच नवनवीन भरतीच्या जाहिराती बघण्या साठी तुम्ही www.ankjobs.com ला भेट द्यावी.
भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई ही मुंबई महाराष्ट्र येथे असलेले भारतातील एक नामांकित तंत्रशिक्षण आहे.
- ब्रीदवाक्य : ज्ञान प्राप्ती हेच माझे मुख्य ध्येय आहे. ( ज्ञानम परमम ध्येयम
- पदवी : 3400
- स्नटकोत्तर : 4600
- कॅम्पास : शहरी 550 एकर उत्तर मध्य मुंबई
- प्रेसीडेंट: प्रो. देवांग खाखर
आयआयटी बॉम्बे चां इतिहास :
पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दहा मार्च इसवी सन 1959 रोजी पवई मध्ये या संस्थेचा पाया रचला होता भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई ही भारतातील पहिली तंत्रज्ञान संस्था आहे जी विदेशाच्या मदतीने उभारण्यात आली होती युनेस्कोकडून रशियन रुबेलच्या स्वरूपात निधी मिळवण्यात आला होता 1961 मध्ये या संस्थेत राष्ट्रीय महत्त्वाची संस्था असा दर्जा मिळाला होता तेव्हापासून भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई ही उत्तरोत्तर वाढवून जगातील एक नामांकित संस्था तंत्रज्ञान संस्था म्हणून नावारूपास आलेली आहे.
हीच तंत्रज्ञान संस्था शिक्षण आणि संशोधन ह्याबाबतचे जगामध्ये पतदर्शी म्हणून ओळखली जाते म्हणून येथून उत्तीर्ण होऊन बाहेर पडणाऱ्या अत्यंत प्रभावशाली पदवी व पदवीत्तर विद्यार्थ्यांमुळे ह्या संस्थेकडे देशातील उत्तम विद्यार्थी आकर्षित होतात संस्थेतील संशोधन व आक्रमक अभ्यासक्रम हा दर्जेदार प्राध्यापकाकडून केला जातो यापैकी बरेच प्राध्यापक हे जागतिक स्तरावर नावाजलेले प्राध्यापक आहेत.
आयआयटी बॉम्बे चां परिसर :
भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई संस्थेची मुख्य इमारत मुंबईच्या पवई ह्या उपनगरात स्थापन संस्था वसलेली आहे. मुंबईच्या मध्यभागी असून निसर्गाच्या अगदी जवळ असलेल्या येथे राहणाऱ्या शहरी जीवन व निसर्ग रम्य जीवन अनुभवता येते हा परिसर पूर्णतः रहिवासी असल्यामुळे सर्व विद्यार्थी हे एकूण पंधरा वस्तीगृहांमध्ये राहतात ज्यामध्ये जेवणाची उत्तम सोय उपलब्ध केलेली आहे परिसरात खेळायच्या व इतर त्यांचे उत्तम मैदानी व सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
आयआयटी बॉम्बे च्या विविध शैक्षणिक विभागाची माहिती:
भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथे बारावी विविध विभाग आहेत ते खालील प्रमाणे बघूया.
- वायु अवकाश अभियांत्रिकी
- रसायन अभियांत्रिकी
- रसायन शास्त्र
- स्थापत्य अभियांत्रिकी
- संगणक विज्ञान व अभियांत्रिकी
- पृथ्वी विज्ञान
- मानवीकी व सामाजिक विज्ञान
- विद्युत अभियांत्रिकी
- औद्योगिक अभिकल्प केंद्र
- गणित
- यांत्रिक अभियांत्रिकी
- धातू अभियंत्रण पदार्थ विज्ञान
- भौतिकशास्त्र
- ऊर्जा विज्ञान व अभियांत्रिकी
भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथे हे निम्नलिखित शैक्षणिक विभाग आहेत.
आयआयटी बॉम्बे मध्ये अकराव्या अंतराळ विषयक केंद्र आहे
आयआयटी बॉम्बे मध्ये प्रवेश कसा मिळवायचा :
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई हे पवई मुंबई भारत येथे स्थित आहे सार्वजनिक तांत्रिक आणि संशोधन विद्यापीठ आहे त्याची स्थापना 1958 मध्ये करण्यात आली असून भारत सरकार द्वारे राष्ट्रीय महत्त्वाची संस्था म्हणून ओळखली गेलेली ही एक नामांकित संस्था आहे.
आयटी बॉम्बे अभियांत्रिकी तंत्रज्ञान विज्ञान मानवी विकार आणि व्यवस्थापन या विषयात पदवी पूर्ण पदव्युत्तर आणि डायरेक्ट कार्यक्रम देते हे मजबूत शिक्षण कार्यक्रम आणि संशोधन सुविधांसाठी ओळखली जाते ही एक भारत आणि जगातील सर्वोच्च अभियांत्रिकी संस्थांपैकी एक संस्था म्हणून सातत्याने स्थान मिळवले जाते.
भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबईचे कॅम्पसचे पाचशे पन्नास एकरावर वसलेले आहे आणि त्यात संगणक प्रयोगशाळा संशोधन केंद्र प्राध्यालय क्रीडा संकुल आणि विद्यार्थी क्रिया कृपाल केंद्रे यांसारख्या तज्ञ सुविधा आहेत त्या त्या धनु तंत्रज्ञान आणि आंतरविद्या खातील अभ्यासक्रम लक्ष केंद्रित केलेल्या अनेक संशोधन केंद्र आणि प्रयोगशाळांचा संस्थेचे संशोधन आणि नाविन्य यावर जोरदार भर दिलेला आहे.
आयआयटी बॉम्बे एक डोलाई मान विद्यार्थी समुदाय आहे ज्यामध्ये अनेक विद्यार्थी क्लब आणि सोसायटी आहे जे वर्षभर विविध सांस्कृतिक तांत्रिक आणि क्रीडा कार्यक्रम आयोजित करत असतात संस्थेचे एक मजबूत माजी विद्यार्थी नेटवर्क देखील यात आहे ज्यामध्ये अनेक पदवीधर उद्योग शैक्षणिक आणि सरकारमध्ये प्रमुख पदांवर कार्यरत आहेत.
आयआयटी बॉम्बे ची प्रवेश प्रक्रिया तुम्ही च्या कार्यक्रमासाठी अर्ज करत आहात त्यानुसार बदलते पण मी पूर्व आणि पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेसाठी सामान्य पायऱ्या दिल.
भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई मध्ये पदवी पूर्ण प्रवेश प्रक्रिया खालील प्रमाणे :
1 ) पात्रता निकष : उमेदवारांनी त्याची दहावी प्लस बारावी किंवा समक्ष परीक्षा भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि गणितासह अनिवार्य विषय म्हणून उत्तीर्ण केलेली असावे त्यांनी संस्थेचे निश्चित केलेले किमान गुणांचे निकष आणि वयोमर्यादा देखील पूर्ण करणे आवश्यक आहे.
2) जे ई ई (संयुक्त प्रवेश परीक्षा) मुख्य परीक्षा : उमेदवारांनी मुख्य परीक्षेसाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे जी नॅशनल टेस्टिंग एजन्सी द्वारे घेतली जाते.
3) JEE advanced exam: JEE Main परीक्षेसाठी पात्र ठरलेले उमेदवार जेईई ऍडव्हान्स परीक्षेला बसण्यास पात्र असतील ची आयआयटी पैकी एकाद्वारे घेतली जाते आयआयटी बॉम्बे सह आयआयटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी जे ऍडव्हान्स परीक्षा हा एक आधार आहे.
4) समुपदेशन : जेईई ऍडव्हान्स परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांच्या आधारे समुपदेशन आणि सीट वाटपासाठी बोलावले जाते.
आयआयटी बॉम्बे मध्ये जॉब प्लेसमेंट : आयआयटी बॉम्बे हे आपल्या मजबूत प्लेसमेंट रेकॉर्डसाठी ओळखले जाते भारतातील आणि जगभरातील अनेक शीर्ष नामांकित कंपन्या भरतीसाठी कॅम्पसला भेट देतात संस्थेकडे एक समर्पित प्लेसमेंट सेल आहे जो विद्यार्थ्यांना आग्रह करणे संस्थांसह प्लेसमेंट आणि इंटरशिप सुरक्षित करण्यास मदत करते.
आयटी बॉम्बे येथे प्लेसमेंट प्रक्रियेची सुरुवात कंपन्यांनी प्रीप्लेसमेंट चर्चेसाठी कॅम्पसला भेट देऊन होते त्यानंतर प्लेसमेंट प्रक्रिया होते जिथे विद्यार्थी त्यांच्या पसंतीच्या कंपन्यांसाठी अर्ज करू शकतात प्लेसमेंट सेल विद्यार्थ्यांना प्लेसमेंट प्रक्रियेची तयारी करण्यास मदत करण्यासाठी वॉक इंटरव्यू कट चर्चा आणि प्रशिक्षण सत्र देखील आयोजित केले जातात.
- बोधवाक्य : ज्ञान परम ध्येय
- प्राकर : तांत्रिक संस्था
- स्थापना झाली : 1958
- बजेट : 400 कोटी.
- दिग्दर्शक : सुभाशिष चौधरी
- अध्यक्ष : शरद कुमार सराफ
- शैक्षणिक कर्मचारी : 629
- पत्ता :- आदी शंकराचार्य मार्ग, पवई मुंबई, महाराष्ट्र, भारत
- कॅम्पस :- शहरी, 550 एकर ( 220 हेक्टर )
आयआयटी बॉम्बे ची स्थापना 1958 मध्ये झालेली असून १९६१ मध्ये संसदेने आयडीला राष्ट्रीय महत्त्वाची संस्था म्हणून घोषित केले आहे भारत सरकारने स्थापन केलेल्या समितीने 1946 मध्ये देशातील तांत्रिक शिक्षणाच्या विकासाची दिशा ठरविण्यासाठी तंत्रज्ञानाच्या चार उच्च संस्था स्थापन करण्याची शिफारस केली गेली होती.
1957 मध्ये नियोजन सुरू करण्यात आले असून आणि शंभर विद्यार्थ्यांच्या पहिल्या तुकडे प्रवेश देण्यात आला 1958 पवई मध्ये स्थापन झाल्यापासून संस्थेने 2.2 चौरस किलोमीटर पेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेल्या 584 अधिक मोठे इमारतींचा भौतिक दृष्ट्या विस्तार केला आहे.
आयटी बॉम्बे त्याच्या चार-पाच वर्षीय आणि दोन वर्षाच्या कार्यक्रमासाठी ओळखले जाते त्यासाठी प्रवेशीय संयुक्त प्रवेश परीक्षा JEE मास्टर साठी संयुक्त प्रवेश परीक्षा JAM आणि अभियांत्रिकी मधील पदवीधर अभी योग्यता चाचणी GATE द्वारे आहे विद्यापीठात देण्यात येणाऱ्या पदवीमध्ये चार वर्षाचा बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी दोन किंवा तीन वर्षाचा मॅस्टर ऑफ टेक्नॉलॉजी आणि चार वर्षाचा बॅचलर ऑफ सायन्स पी एदोन वर्षाचा मॅस्टर ऑफ सायन्स MSC आणि पाच वर्षाचा इंटर डिसिप्लिनरी डी एल डिग्री प्रोग्राम DDDP असे अनेक यात विज्ञान तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित या विषयात डायरेक्ट पदवी प्रथम करणारा सर्वसमावेशक पदवीधर कार्यक्रम देखील आहे. यामध्ये सध्या एकूण पंधरा शैक्षणिक विभाग 20 अतिरिक्त शिक्षण केंद्र उत्कृष्टता शाळा आणि व्यवस्थापन कार्यक्रम आणि औद्योगिक डिझाईन कार्यक्रमासह चार अंतर विद्याशाखीय कार्यक्रम सुद्धा आहेत.
आयटी बॉम्बे ही दुसरी भारतीय तंत्रज्ञान संस्था होती जे 1958 मध्ये युनिसच्या सहाय्याने आणि सोविये देऊ नये दिलेल्या निधीतून स्थापन केली गेली होती म्हणूनच कोणी मुख्यत्वे सोवियेत युनियनकडून करणे आणि तांत्रिक तज्ञ उपलब्ध करून देण्याची मान्य केले गेले होते तर भारत सरकारने इमारत प्रकल्पाची किंमत आणि आवर्ती खर्चासहित सर्व खर्चाची जबाबदारी स्वीकारलेली होते संस्थेसाठी निवडलेली जागा पवई हे 550 एकर 2.2 किमी क्षेत्रफळ असलेले होते जे तात्कालीन मुंबई राज्य सरकारने दिले होते बांधकाम पूर्ण होत असताना संस्थेचे पहिले शैक्षणिक सहस्त्र २५ जुलै १९५८ रोजी वरळी येथील सिंथेटिक अँड सिल्क मिल्स रिसर्च असोसिएशन इमारती 100 विद्यार्थ्यांसह तात्पुरत्या घरात सुरू केली होती विस्तारित तांत्रिक सहाय्यक कार्यक्रमांतर्गत मिळालेला सहाय्या बाबतची सध्या स्थिती खालील प्रमाणे आहे.
- 57,35,000 रुपयांची उपकरणे आतापर्यंत प्राप्त झाले आहेत (55 लाख 50 हजार युके₹ 1,50,000 USA₹ 18,000 आणि जर्मनी 19,000 )
- संस्थेत 12 प्राध्यापक दहा रशियन एक अमेरिकन आणि एक युकोस लावियन आणि तीन रशियन अनुवादक कार्यरत आहेत.
- USSR मध्यप्रदेश शिक्षणासाठी 1958 मध्ये चार भारतीय शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली होती आणि आणखी सहा शिक्षकांची निवड करण्यात आली होती.
युरो स्पेस केमिकल सिव्हिल कम्प्युटर इलेक्ट्रिकल इंजिनियर फिजिक्स एनर्जी मेकॅनिकल मेटलजी कल इंजिनिअरिंग आणि एम एस सी केमिस्ट्रीच्या पहिल्या वर्षाच्या पंढरीची ग्रेट इंजीनियरिंग प्रोग्राम मध्ये प्रवेशासाठी 3400 हून अधिक अर्जदारांमधून या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली होती संस्थेच्या स्थापनेतील मुख्य उद्दिष्टांपैकी एक म्हणजे विविध प्रकारच्या विशेष अभियांत्रिकी आणि तांत्रिक विज्ञानातील अभ्यासासाठी सुविधा विकसित करणे आह.
पदवीत तर शिक्षण आणि संशोधनासाठी पुरेशी सुविधा निर्माण करण्याची गरज स्थापनेच्या वर्षांमध्ये सर्वात वरच्या लक्षात ठेवण्यात आलेली होती संस्था वरळी येथे तात्पुरता स्वरूपात कार्यरत असताना त्याच्या कायमस्वरूपी ठिकाणी इमारत प्रकल्पाची प्रगती जलद करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि जवाहरलाल नेहरू यांनी दहा मार्च 1959 रोजी पवई येथे संस्थेची पायाभरणी केली.
नऊ जुलै 2018 रोजी आयआयटी बॉम्बेला मानव संसाधन आणि विकास मंत्रालयाने भारतातील इतर पाच संस्थांसह इन्स्टिट्यूट ऑफ इमिनेसचा दर्जा बहाल केला आहे ज्यामुळे त्यांना अतिरिक्त स्वायत्तता आणि सरकारी निधी उपलब्ध होईल.