बृहमुंबई महानगरपालिकेत पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी| BMC Bharti 2024.
बृह मुंबई महानगरपालिकेत पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी: बृह मुंबई महानगर पालिका नुकतीच जाहिरात प्रकाशित करण्यात आली. या जाहिराती नुसार मानव संसाधन समन्वय पदासाठी 38 जागा भरायच्या आहेत. या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहेत. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2024 आहे. आणि अर्ज हा 24 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होणार आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्या आधी जाहिरात सविस्तर वाचावी मग लवकरात लवकर अर्ज करावा. अजून माहिती साठी तुम्ही बृह मुंबई महानगरपालिकेची अधिकृत वेबसाईट बघावी.

BMC Bharti 2024 : BMC ( Brihanmumbai Mahanagarpalika Corporation) has declared new recruitment notification for the post of Human Resource Coordinator there are total post of 38 vacancies are available. The job location for the post of Mumbai. Application will be start form 24 February 2024. Last date to send there application form 15 March 2024. For more information about Brihanmumbai Mahanagarpalika Corporation Bharti 2024. Visit our website.
बृह मुंबई महानगरपालिकेत पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी ची सविस्तर माहिती:
- पद संख्या :- 38
- पदाचे नाव :- मानव संसाधन समन्वयक
- शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे दिलेली आहे.
- वायो मर्यादा :- 18 ते 38 वर्ष पूर्ण.
- नोकरीचे ठिकाण :- मुंबई
- अर्ज फी :- खुला प्रवर्ग :- 1000/- ₹. मागासवर्गीय प्रवर्ग :- 900 /- ₹
- अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख 24 फेब्रुवारी 2024.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2024.
बृह मुंबई महानगरपालिकेत पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी ची पद संख्या आणि पदाचे नाव:-
पदाचे नाव | पद संख्या |
मानव संसाधन समन्वयक | 38 |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
मानव संसाधन समन्वयक | 1) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा प्रथम प्रयत्नात 45% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. किंवा. 2) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी मधील कोणत्याही शाखेतील पदविका परीक्षा प्रथम प्रयत्नांत 45% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक |
पदाचे नाव | वेतन श्रेणी |
मानव संसाधन समन्वयक | 25,500/- ₹ ते 81,100/- ₹ |
- उमेदवाराने अर्ज करण्या आधी वरील जाहिरात सविस्तर वाचावी.
- वरील जाहिरात साठी उमेदवाराला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याचा सर्व सूचना महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- अर्ज मध्ये अपूर्ण माहिती असल्यास आपला अर्ज स्वीकारल्या जाणार नाही.
- अर्ज हा दिलेल्या लिंक वर सादर करावा.
- अर्ज सुरू होण्याची तारीख 24 फेब्रुवारी 2024 आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2024 आहे.
अजून माहिती साठी तुम्ही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या आणि PDF फाईल चेक करावी.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईट:
बृहन्मुंबई महानगरपालिके ची PDF:
जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. तसेच ही जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन भरतीच्या जाहिराती साठी तुम्ही www.ankjobs.com ला भेट द्यावी.
बृहन्मुंबई महानगरपालिका महाराष्ट्राची राजधानी व भारताची आर्थिक राजधानी मुंबई ला नियंत्रित करते. आणि भारत हि अतिश्रीमंत महानगरपालिका संस्था आहे. याची स्थापना मुंबई महानगरपालिका कायदा 1888 अंतर्गत करण्यात आली आहे. शहरातील महानगरपालिकेच्या सुविधा प्रशासनात आणि मुंबई काही उपनगरातील शेत्र हि जबाबदारी आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिके चे नेतृत्व हा एक IAS अधिकारी करतो जो महानगरपालिकेचा आयुक्त म्हणून काम करतो. व कार्यकारी अधिकार वापरतो. मूलभूत नागरी सुविधा आणि कर्तव्याची अंबलबजावणी करणाऱ्या नगरसेवकाची निवड करण्यासाठी पांच्वशिक पंचवार्षिक निवडणूक घेतली जाते. महापौर सहसा बहुसंख्य पक्षाचे सभागृहाचे प्रमुख म्हणून काम करतात. तसेच जून 2008 पर्यंत BMC मधील सर्व प्रशासकीय कामकाज मराठी मध्ये चालविते. या निर्णयामुळे वाद निर्माण झाला त्यानंतर BMC ने आपली भूमिका हलकी केली आणि फॉर्म इंग्लिश मध्ये स्वीकारायला सुरुवात केली.
बृहत् म्हणजे मोठा यापासून बृहन्मुंबई आणि नंतर बृहन्महाराष्ट्र असे शब्द तयार झाले आहे. त्याचा अर्थ विस्तारित हद्दिपलिकडचा असा आहे. महा म्हणजे मोठी मोठी असाही अर्थ होतो. बृहन्मुंबई म्हणजे महा मुंबई किंवा विस्तारित मुंबई असा त्याचा अर्थ होतो.
मुंबई महानगरपालिकेची स्थापना नेमकी कधी झाली.
विस्तार कसा करावा बृहन्मुंबई महानगरपालिका महाराष्ट्राची राजधानी व आपल्या भारत देशाची आर्थिक राजधानी मुंबई ल नियंत्रित करण्याचे काम करते. आणि भारत हा अतिश्रीमंत महानगरपालिका संस्था आहे. याची स्थापना हि 1888 मध्ये करण्यात आली आहे.
मुंबई मध्ये महानगरपालिका किती आहेत:
महाराष्ट्र राज्यात 29 महानगरपालिका आहेत. आणि एकट्या मुंबई अंतर्गत बृहन्मुंबई, ठाणे, पनवेल,मिरा – भाईंदर, कल्याण – डोंबिवली, नवी मुंबई, वसई – विरार, उल्हासनगर, आणि भिवंडी असे महानगरपालिका येतात.
नवी मुंबई हा जिल्हा आहे का :
नवी मुंबई हे भारताच्या मुख्य भुमिवर महाराष्ट्र राज्यातील कोकण विभागात मुंबई लाच लागून असलेले नियोजित शहर आहे. नवी मुंबई हे शहर ठाणे आणि रायगड या दोन जिल्हा मध्ये वसलेले आहे. हा मुंबई महानगर क्षेत्राचा एक भाग आहे
बृहन्मुंबई महानगरपालिका सर्व नागरिकांना सुलभ जीवन जगता यावे या कारणांसाठी परिणामकारक नागरी कार्यक्रम समर्पित करण्याची मुंबई महानगरपालिकेची इतीहासिक परंपरा आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका हि अशी प्राथमिक संस्था आहे जी ब्रुहमुंबई मधील नागरी सेवक साठी जबाबदार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्थापना हि 1882 मध्ये भारतातील पहिली महानगरपालिका म्हणून झाली. तिच्या स्थापने पासून बहुसंख्य अराजकीय गट स्वयंसेवी संस्था आणि नागरिक संघटना तिच्या बरोबर शिक्षण सार्वजनिक आरोग्य नागरी सोयीसुविधा कला आणि संस्कृती पुरातन वस्तू जतन इ. क्षेत्रामध्ये फर लक्ष्यपूर्वक काम करीत आहे.व बृहन्मुंबई महानगरपालिकेतील संस्था ह्या बृहन्मुंबई ह्या महानगरपालिकेच्या कुटुंबाचा एक घटक असून मुंबईच्या नागरिकांसाठी कार्यक्षम आणि उत्कृष्ट सेवा देण्याचे धर्य गाठण्यासाठी एकत्रित काम करत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका हि आशिया खंडातील मोठी आणि स्थानिक स्वराज्य संस्था आहे.
मुंबई हे बेट पोर्तुगीजांनी इंग्लंड राज्य चार्ल्स दुसरा यांनी क्याठरींसोबत विवाह केला तेव्हा त्यांना विवाहाचा हुंडा म्हणून देण्यात आले होते. ह्यास सत बेटांचा गट ईस्ट इंडिया कंपनीस भाड्याने देण्यात आला होता. त्या कंपनीने ज्या व्यक्ती तेथे आल्या आणि स्थिरस्थावर झाल्या अशांना व्यवसाय आणि धर्माचे स्वत्रंत दिले. प्रारंभी काही पारशी आणि गुजराती आले परंतु लवकरच मोठ्या संख्येने येथे येवू लागले.
हे 17 व्य शतकाच्या मागील काळात होते आजही मुंबई हि स्थलांतरित लोकांचे शहर आहे. संपूर्ण देशातील लोक येथे स्थिर स्थवर होण्यासाठी येत असतात. ह्या मुळे मुंबई च्या समाजामध्ये बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक रंग भरले गेले आहे.
अठराव्या शतकामध्ये मुंबईचा विकास होत गेला आणि हे शहर स्वातंत्र्य चळवळीतील सैनिकांचे एक प्रमुख केंद्रही झाले
ब्रिटिशांनी आपली राजेशाही सुरत पासून मुंबई पर्यंतचे पूर्वीचे नाव बॉम्बे होते या ठिकाणी स्थलांतरित केली
पहिली रेल्वे हि बॉम्बे ते ठाणे याच दरम्यान धावली होती.
स्वतंत्र लढ्याला आकार देण्यात बॉम्बने महत्वाची भूमिका पार पाडली होती. पहिल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहली सभा येथे झाली आणि गांधीजींनी भारत छोडो हा नारडेखील याच ठिकाणी दिला. आज मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. सन 1996 मध्ये बोंबेचे पुंनामांकान मुंबई असे झाले.
सुंदार नैसर्गिक बंदर मुंबई हि जगभरात विस्तारलेल्या व्यवसाय हतललेत
अरबी समुद्रात किनाऱ्यावर वसलेले या शहरात काही तरी आहे किंवा सर्वांना काहिती देते परंतु मुंबईत कोणी हे मिळवते आणि
कोणीतरी जीवनाच्या शर्यातमध्ये मागे राहतो.
दशकपासून स्थलांतरित लोक आकर्षित होऊन शहरात आपली रोजीरोटी कमविण्यासाठी येत असतात, बहुतांश लोक अयशस्वी होतात ते जे वाचतात ते मुंबई मध्ये सामावले जातात.
- BMC :- बृहन्मुंबई महानगरपालिका ( Brihanmumbai Municipal Corporation)
- BMC ची स्थापना :- इ.स. 1888
- BMC चे मुख्यालय :- छत्रपती शिवाजी रेल्वे टर्मिनल च्या समोर आहे.
- BMC चे मुख्य उद्दिष्ट :- उद्देश म्हणजे हि संस्था लोकांच्या विकासासाठी काम करते.
BMC ही भारतातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका पैकी एक आहे. या संस्थेचे नाव हे शहराच्या मोठ्या कॉर्पोरेशन वरून ठेवण्यात आले आहे. आणि ही संस्था भारतातील सर्वात मोठे मुंबई शहर नियंत्रित करते.
BMC ची प्राशासकीय रचना :
मुंबई महानगरपालिका घटनेच्या 74 व्या दुरुस्ती कायद्या नुसार कार्य करते जे सर्व महापालिका सरकारच्या कार्याची व्याख्या करते. त्यात शहरातील वार्ड आहेत जिथे लोक त्याचे प्रतिनिधी निवडतात आणि हे प्रतिनिधी BMC मध्ये नगरसेवक म्हणून काम करतात. प्रशासकीय मंडळ नागरी विकासात अतिशय सक्रिय भूमिका बजावते आणि शहरातील विधांसभीतकीच निवडणूक महत्वाची बनली आहे.
BMC च्या जबाबदारी आणि कार्य :
भारतमध्ये अनेक महानगर पालिका आहेत पण मुंबई हि एक सर्वात मोठी महानगर पालिका आहे.
जी स्थानिक भागासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पडते.
- बॉम्बे बेट शहर हे देशाचे व्यावसायिक केंद्र आहे आणि BMC त्याच्या दैनंदिन जीवनाचा गाभाआहे. मुंबई मधील प्रतेक मूलभूत गरजेची हाताळणी BMC कडून इतकी केली जाते की ती नसल्यामुळे शहराची दुरवस्था होऊ शकते.
- शहरातील सर्व जन्म आणि मृत्यूची नोंद करण्याची जबाबदारी ही BMC ची च असते.
- बीएमसी BMC हे रुग्णालये तसेच रस्त्याची देखभाल चे सुधा काम करते.
- सर्व उद्याने आणि सार्वजनिक जागा तसेच सर्व कचरा विल्हेवाट आणि पाणीपुरवठा यंत्रणा या प्राधिकरणाच्या अंतर्गत नियंत्रित केल्या जातात.
- BMC हे शहरातील स्वच्छता तसेच स्वच्छता सुविधा सुधा पाहते.
- उडान पूल आणि टोल महसूल हे बीएमसीच्या खात्यात येतात.
- मुंबई मधील लोकांच्या दैनंदिन जीवनातील देखरेखी साठी तसेच उन्नती साठी BMC अधिकृत आहे.
- शहरातील मुळ स्तरावर विकास कामना चालना देते.
- नाल्याची साफसफाई करून नवीन नाले तयार करते जुन्याची नूतनीकरण पाणी काढणे ही कामे मक्तेदारी महानगरपालिकेकडून केली जातात या कामाची जबाबदारी पार पाडणे ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे.
- शहरांमाधील उद्याने बांधकाम करणे.
- स्मशानभूमी आणि स्मशानभूमीवरही बीएमसीचा अधिकार असतो आणि सरकारी जमिनीवर कुणीही अतिक्रमण करू नये याची काळजी देखील बीएमसी घेत असते.
- शहरांन मध्ये पुरेसा पाणी पुरवठा करणे हे सुद्धा काम BMC चे आहे.
- मोठी घरे आणि सरकारी जमीन बेकायदेशीर बळजबरीने भडकावणाऱ्यांवर बीएमसी कारवाई करते आणि त्या बेकायदेशीर जमिनीवरचा कच्चा हटविते.
- बीएमसीला सार्वजनिक ठिकाणी आणि समुद्रकिनारे आणि तसेच दीपगृहांची देखभाल करणे देखील आवश्यक आहे.
- महामारी पसरली असेल तर ती रोखण्याची जिम्मेदारी सुद्धा बीएमसीचीच असते.
- बीएमसीला शहरातील अनेक वेगवेगळी महत्त्वाची कामे पार पाडावी लागतात. व पहावी लागतात.
सामान्य भाषेत BMC हि लोकांसाठी काम करणारी कंपनी आहे. जी सरकार द्वारे चालविली जाते आणि त्यात एक आयएएस अधिकारी नियुक्त केला जातो.